Author : Sanjiv Ahire
महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज
महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली आहे रायगड : महाडमध्ये दरड कोसळून
11 वी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी काही कालावधीसाठी बंद
अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता बोर्डाकडून सूचना. सुविधा पूर्ववत होताच, बोर्डाकडून अवगत करण्यात येणार. मुंबई : इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक
ठाण्यात मोठी कारवाई; तब्बल १५ लेडीज बार केले सील
महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी आदेश दिल्यानंतर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकांनी धाडी टाकत बार सील केले. ठाणे : करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे
करोना काळातही बार सुरू; दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित
करोना काळातही बार सुरू; दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलंबित शहरात करोनाचे निर्बध लागू असतानाही दुसरीकडे मात्र शहरामध्ये बार सुरु असल्याप्रकरणी दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित
देशात कोणीही सुरक्षित नाही, संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला
देशात कोणीही सुरक्षित नाही, संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला नवी दिल्ली: पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. त्यावरून या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं
गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेला, नालासोपाऱ्यातील 4 वर्षांचा चिमुरडा अद्यापही बेपत्ता
गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेला, नालासोपाऱ्यातील 4 वर्षांचा चिमुरडा अद्यापही बेपत्ता नालासोपारा : मुसळधार पावसात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेलेला 4 वर्षांचा मुलगा
मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला; तिघांना अटक
मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला; तिघांना अटक मुंबई: मुंबईतील वकील सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीनं झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध
काळरात्र! चेंबूरमध्ये दरड कोसळून २१ ठार; तर विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली, ६ जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये दरड कोसळून २१ ठार; तर विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली, ६ जणांचा मृत्यू मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या
मुंबई: चेंबूर परिसरात डोगरांवरील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करणार; आदित्य ठाकरे
मुंबई: मुंबईत पावसाने कहर केला असून मुंबई उपनगरातील चेंबूर परिसरात घरावर भिंत कोसळून १७ नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर आरसीएफ परिसरातील भारत नगर येथे एका